शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

कोल्हापुरच्या चिमुरड्याने लिहिले पुस्तक; पार्थ देसाईच्या ‘ओराथोस’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:09 IST

कोल्हापूर : भरपूर वाचन असल्याशिवाय काही लिहिता येत नाही. पार्थ देसाईसारख्या चिमुरड्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ‘ओराथोस’मुळे इतरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळेल, ...

कोल्हापूर : भरपूर वाचन असल्याशिवाय काही लिहिता येत नाही. पार्थ देसाईसारख्या चिमुरड्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ‘ओराथोस’मुळे इतरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळेल, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात शाळेचा विद्यार्थी पार्थ देसाई याने लिहिलेल्या ‘ओराथोस ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.शाहू छत्रपती म्हणाले, काही लिहिणे इतके सोपे नसते; त्यासाठी भरपूर वाचन तर पाहिजेच. याशिवाय जन्मजात प्रतिभा व प्रज्ञा असावी लागते. बाललेखक म्हणून आपल्या शाळेचा विद्यार्थी पार्थ देसाई याने लिहिलेले हे पुस्तक निश्चितच इतरांनाही प्रेरणा देणार आहे. यावेळी महाराणी याज्ञसेनीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, शाळेच्या संचालिका राजश्री पाटील, पार्थचे आई- वडील उपस्थित होते.